युवकांनी आपल्या कौशल्याच्या आधारे उद्यमशीलतेचा विकास करावा. आपल्या देशामध्ये वित्तीय व्यवस्थापन, कार्मिक व्यवस्थापन याच बरोबर उद्यमशीलता व्यवस्थापनसुद्धा महत्त्वाचे असून रोजगार मागणाऱ्यांपेक्षा रोजगार देणारे बना, असे आवाहन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि स ...
ते म्हणाले, जिल्ह्यात बीएसएनएलच्या ३६ मालमत्ता आहेत. त्यातील बहुतांशी इमारती अन्य शासकीय संस्थांना भाड्याने देऊन उत्पन्नवाढ करणार आहोत. मोबाईल टॉवर भाड्याने दिल्यानेही चांगले उत्पन्न मिळणार आहे. ...
जिल्हा बॅँकेच्या सेवेत असताना मृत्यू झाल्यास त्या ठिकाणी संबंधित कर्मचाऱ्यांच्या वारसांना नोकरीत संधी दिली जाते. मात्र २००७ पासून अनुकंपाची भरती प्रक्रिया थांबली होती. त्यात ‘एनपीए’ वाढल्याने बॅँकेवर नोव्हेंबर २००९ मध्ये प्रशासक मंडळ आले. बॅँकेची गाड ...
जिल्हा सहकारी बँक भरतीत काही उमेदवारांच्या उत्तरपत्रिकांच्या कार्बन कॉपीत संशयास्पद निळे डाग आढळून आले आहेत, असा निष्कर्ष सहकार विभागाच्या चौकशी समितीने काढला होता. फेरचौकशीत मात्र दिगंबर हौसारे यांच्या समितीने या गंभीर मुद्याकडे दुर्लक्ष करत या कार् ...