लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
जयंत पाटील

Jayant Patil Latest News

Jayant patil, Latest Marathi News

जयंत राजाराम पाटील हे महाराष्ट्र राजकारणी आहेत. हे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आणि इस्लामपूर विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार आहेत. जयंत पाटील हे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे सांगली जिल्ह्यातील एक जेष्ठ नेते आहेत.
Read More
"प्रचंड अपेक्षा असताना कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"; राष्ट्रवादीचा टोला - Marathi News | Maharashtra Cabinet Expansion NCP Jayant Patil slams Eknath Shinde Devendra Fadnavis Government Ministers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"अपेक्षा असूनही कुणाचा भ्रमनिरास झाला त्या कहाण्या ८-१० दिवसात समोर येतील"

मंत्रिमंडळ विस्तारानंतर राष्ट्रवादीचे जयंत पाटील यांची प्रतिक्रिया ...

Cabinet Expansion: 'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला - Marathi News | Cabinet Expansion: 'BJP protested against Sanjay Rathod, now gave ministry', Jayant Patil slams govt | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :'संजय राठोड यांच्या विरोधात ज्यांनी आंदोलन केले, त्यांनीच आता...', जयंत पाटलांचा टोला

'मंत्रिमंडळात कोणाचा समावेश करायचा आणि कोणाचा नाही, हा मुख्यमंत्र्यांचा निर्णय असतो. जे मंत्री झाले, त्यांनी चांगले काम करावे.' ...

Jayant Patil: "शिवाजी महाराजांप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही थेट बाहेर पडायला हवं होतं" - Marathi News | Jayant Patil: "Like Shivaji Maharaj, Eknath Shinde should have gone straight out from niti ayog delhi meeting, Says Jayant Patil | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :''शिवाजी महाराजांप्रमाणे एकनाथ शिंदेंनीही थेट बाहेर पडायला हवं होतं''

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली रविवारी NITI आयोगाच्या सातव्या गव्हर्निंग कौन्सिलची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ...

‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार - Marathi News | ncp leader jayant patil targets governor bhagatsingh koshyari over his statment gujrati rajasthani people mumbai financial hub | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :‘राज्यातील मराठी कष्टकऱ्यांच्या कष्टावर मुंबई उभी,’ जयंत पाटलांकडून राज्यपालांच्या वक्तव्याचा समाचार

मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोक निघून गेले तर या शहराला कोणी आर्थिक राजधानी म्हणणार नाही, अशा आशयाचं वक्तव्य राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमादरम्यान केलं होतं.  ...

Maharashtra Political Crisis: “आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी! - Marathi News | ncp jayant patil said there is no doubt that we will come again we will tell you when we will come | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :“आम्ही पुन्हा येऊ यात शंकाच नाही, कधी येणार याचा मुहूर्तही सांगू”; राष्ट्रवादी प्रचंड आशावादी!

Maharashtra Political Crisis: वेगळ्या मार्गाने आलेले सरकार किती काळ टिकेल, याबाबत जनतेच्या मनात शंका आहे, असा दावा राष्ट्रवादीकडून करण्यात आला आहे. ...

घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल - Marathi News | We have to raise our voices against the unfair policies of the central government says Jayant Patil | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :घासावरही कर लावताय? सामान्यांनी जगायचे कसे?, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटलांचा सवाल

केंद्र सरकारच्या अन्यायी धोरणांच्या विरोधात लढण्यासाठी एकीची वज्रमूठ आवळावी लागेल ...

Jayant Patil : "शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde and Shivsena MLAs | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"शिंदे गटाला काहीतरी जास्त आवडणारे मिळाले म्हणून उद्धव ठाकरे अचानक नावडते झाले"

NCP Jayant Patil Slams Eknath Shinde : माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या मुलाखतीवर जयंत पाटील यांनी भाष्य केले आहे.  ...

Jayant Patil : "मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त; राज्याला अपंग करुन सोडलंय" - Marathi News | NCP Jayant Patil Slams CM Eknath Shinde And Devendra Fadnavis | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दिल्लीतील वाटाघाटीत व्यस्त; राज्याला अपंग करुन सोडलंय"

NCP Jayant Patil : "राज्यातील गोरगरीबांचे प्रश्न सुटण्याऐवजी वाढायला लागले आहेत. पूरपरिस्थिती मोठी आहे. पुरामुळे सामान्य नागरिक हैराण झाला आहे त्या भागात पालकमंत्री नाहीय फक्त दोन मंत्री महाराष्ट्राला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या रुपाने आहेत." ...