माजी केंद्रीय गृहराज्य मंत्री हंसराज अहीर, माजी खासदार नरेश पुगलिया, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मनपा अतिरिक्त आयुक्त विपिन पालीवाल, माजी नगराध्यक्ष डाॅ. सुरेश महाकुलकार व सुनिता लोढीया, ॲड. बाबासाहेब वासाडे, एमएसपीएमचे संस्थापक पांडुरंग आंबटकर, सीए ...
दर्डाजी दिल्लीत येत, तेव्हा वेळात वेळ काढून इंदिराजी त्यांना आवर्जून भेटत असत. त्या मला म्हणाल्या, ‘दर्डाजी के उपर बात छोड दो, तो सब ठीक होगा’- त्यावेळचे काँग्रेसचे सरचिटणीस बॅ. ए. आर. अंतुले यांनी दर्डाजींना फोन केला. निवडणुकीचा फॉर्म भरायला तीन दि ...
ते सर्वांना बरोबरीने वागवायचे. कोणाहीबद्दल त्यांच्या तोंडून कधीही चुकीचा शब्द गेला, असं मला आठवत नाही. राजकीय जीवनात बाबूजींनी पक्षनिष्ठेला अत्यंत महत्त्व दिलं. पंडितजी, इंदिराजी, राजीवजी या सर्वांनाच नव्हे, तर काँग्रेसच्या विचाराला साथ देऊन ते काँग ...
बाबूजींना भेटायला पहिल्यांदा त्यांच्या घरी गेलो, त्या दिवशी त्यांनी मला आपल्यासोबत जेवायला बसवले आणि आपल्या ताटातली अर्धी भाकरी स्वतःच्या हाताने माझ्या ताटात वाढली होती, हे मी आयुष्यभर विसरलो नाही. ...
स्वातंत्र्य संग्राम सेनानी व लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या जन्मशताब्दीनिमित्त आदरांजली अर्पण करण्यात आली. ...
संपूर्ण राजकीय जीवनात बाबूजींनी कधी कोणाचाही द्वेष केला नाही. स्वतःच्या लाभासाठी, कोणाचे चारित्र्यहनन करण्यासाठी त्यांनी आपले वृत्तपत्र वापरले नाही.. ना मुलांना वापरू दिले, ना त्या-त्या वेळच्या संपादकांना! ...
मंत्री म्हणून त्यांची कारकिर्द महाराष्ट्राच्या विकासावर दीर्घ परिणाम करणारी ठरली. फलोत्पादन, मत्स्योत्पादन, रेशीम उत्पादन, पामतेल, रबर उद्योग, काजू लागवड, फळप्रक्रिया उद्योग यावर भर दिला पाहिजे, हा त्यांचा विचार द्रष्टेपणाचा होता. ...