जम्मू-काश्मीरमध्ये २००३ पासून आतापर्यंत म्हणजे १५ वर्षांत दरवर्षी सरासरी २६ मुले ठार झाली आहेत. लष्करी कारवाई, अतिरेकी हल्ले, अज्ञात बंदूकधाऱ्यांचा हल्ले, कचºयातील तोफगोळ्याचा स्फोट आणि भारत व पाकिस्तानी लष्करांचा तोफमारा यांत ही मुले मारली गेली आहेत ...
फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट आॅफ इंडिया (एफटीआयआय) आणि जम्मू काश्मीर सरकारच्या वतीने डिजिटल फिल्म प्रॉडक्शनचा प्राथमिक अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील बडगाम येथे लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये रात्री झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये बडगाममधील एरिझल गावात ही चकमक काल रात्री सुरू झाली होती. ...
गतवर्षी अमरनाथ यात्रेला गेलेल्या गुजराती भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात सात भाविकांचा मृत्यू झाला होता. त्या पार्श्वभूमीवर अमरनाथ यात्रेला जाणाऱ्या गुजराती भाविकांसाठी यात्रेदरम्यान बुलेटप्रुफ जॅकेट परिधान करणे बंधनकारक करण्याचा निर ...