पुलवामा हल्ल्यानंतर जम्मूमध्ये संतप्त जमावाने अनेक वाहने जाळली व काश्मीर खोऱ्यातील लोकांवर हल्ले सुरू केले. त्यामुळे जम्मूमध्ये अनेक दिवस संचारबंदी पुकारावी लागली. ...
पुलवामात सीआरपीएफच्या जवानांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षा व्यवस्था वाढवण्यात आली आहे. तसेच, येथील पोलिसांनी मोठ्या संख्येने अटकसत्र सुरू केले आहे. यात जवळपास 150 फुटीरतावादी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ...
जम्मू-काश्मीरमधील फुटीरवादी नेता यासिन मलिकला शुक्रवारी (23 फेब्रुवारी) अटक करण्यात आली आहे. पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने फुटीरतावाद्यांची सरकारी सुरक्षा काढून घेतल्यानंतर आता थेट कारवाईला सुरुवात केली आहे. ...