Terror Attack In India: मागील तीन वर्षांत देशभरात एकूण १,०३४ दहशतवादी हल्ले झाले व यामध्ये १७७ जवान शहीद झाले. यातील १,०३३ हल्ले जम्मू-काश्मीरमध्ये झाले, तर एक हल्ला दिल्लीत झाला. ...
काश्मिरी तरुणांना मारहाण केल्याप्रकरणी रांची पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात जो कोणी दोषी असेल त्याला सोडले जाणार नाही, असे पोलिसांचे म्हणणे आहे. ...
सारा बेगम यांची अवस्था पाहून राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी पुढे येत त्यांच्याजवळ जाऊन त्यांना शौर्य पुरस्कार प्रदान केला. त्यानंतर, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनीही सारा बेगम यांना धीर देण्याचा प्रयत्न केला ...
Pulwama attack : २०१९ मध्ये झालेल्या पुलवामा दहशतवादी हल्ल्यामध्ये दहशतवाद्यांनी ज्या रसायनाचा वापर बॉम्ब तयार करण्यासाठी केला होता. तेसुद्धा Amazon च्या संकेतस्थळावरून खरेदी करण्यात आले होते. त्याचाच वापर करून दहशतवाद्यांनी इम्प्रोव्हाईज्ड एक्स्प्लो ...