कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चमूने जळगाव जिल्हाभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांना मदतीचा हात दिला आणि जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने या कुटुंबांना अवैध सावकारीच्या जाळ ...
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच मसाला पीक म्हणून ओव्याची लागवड यशस्वीरित्या करत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने क्षेत्रविस्तार आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत होत आहे ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
गिरणा पाटबंधारे विभागामार्फत बुधवारी गिरणा जामदा उजव्या कालव्याला पहिले पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले असून, जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी पाणी मागणी अर्ज भरून या पाण्याचा लाभ घ्यावा, असे आवाहन शाखा अभियंता चव्हाण यांनी केले आहे. ...
Onion Market : घाऊक बाजारातून कांद्याची मागणी वाढल्याने दरामध्ये तेजी आली असून बांगलादेशात तणावाची परिस्थिती असल्याने अन्नधान्य व इतर पदार्थांची आयात होत आहे. त्यातच कांद्याचीही मागणी होऊ लागल्याने गेल्या १५ दिवसांपासून कांद्याचे प्रतिक्विंटल भावही व ...