ठाणे - पद्मभूषण जावेद अख्तर यांना यंदाचा ‘पंडित हरिप्रसाद चौरसिया जीवन गौरव पुरस्कार’
सातारा - संयुक्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांची संमेलनस्थळी प्रवेशद्वारावर निदर्शने, सीमाभाग केंद्र शासनाने तात्काळ महाराष्ट्र राज्यामध्ये सामील करावा मागणी
उत्तर महाराष्ट्रातील विशेषतः धुळे आणि शिंदखेडा या दुष्काळी तालुक्यांसाठी 'वरदान' ठरणाऱ्या सुलवाडे-जामफळ-कानोली उपसा सिंचन योजनेचे स्वप्न आता प्रत्यक्षात उत्तरताना दिसत आहे. ...
कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाच्या चमूने जळगाव जिल्हाभरातील आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या घरी जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. त्यानंतर त्यांना मदतीचा हात दिला आणि जिल्हा उपनिबंधकांच्या वतीने या कुटुंबांना अवैध सावकारीच्या जाळ ...
यावल-भुसावळ रस्त्यावर यावल शहरापासून सुमारे तीन किलोमीटर अंतरावर असलेल्या शेत गट क्रमांक १०४१ मधील कापून ठेवलेला मका अज्ञात व्यक्तीने जाळल्याने शेतकऱ्याचे अंदाजे दोन ते अडीच लाख रुपयांचे नुकसान झाले. ...
शेतकरी आता पारंपरिक पिकांसोबतच मसाला पीक म्हणून ओव्याची लागवड यशस्वीरित्या करत आहेत. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने क्षेत्रविस्तार आणि कमी खर्चाच्या तंत्रज्ञानाचे सहकार्य मिळत असल्याने शेतकऱ्यांचे उत्पन्न शाश्वत होत आहे ...
गेल्या चार ते पाच दिवसांपासून तापमानात मोठी घट झाली असून, तापमान ११ ते ८ अंश सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. या कडाक्याच्या थंडीचा थेट फटका केळी उत्पादक शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...