Grape Farming Crisis : जालना तालुक्यातील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना यंदा पुन्हा एकदा मोठ्या संकटाचा सामना करावा लागत आहे. सातत्याने कोसळणाऱ्या पावसामुळे द्राक्षाच्या बागांवर करपा रोगाचा प्रादुर्भाव वाढला असून पाने गळू लागली आहेत. याचा थेट परिणाम घडा ...