Anudan Vatap Ghotala : नैसर्गिक आपत्तीत (Natural Disasters) सापडलेल्या शेतकऱ्यांच्या मदतीसाठी शासन नेहमीच पुढे येते. मात्र, अंबड तालुक्यात समोर आलेल्या प्रकाराने ही मदतच काही शासकीय कर्मचाऱ्यांसाठी भ्रष्टाचाराचे साधन बनल्याचे स्पष्ट झाले आहे. २०२२ ते ...
Awakali Paus : मागील दोन दिवसात झालेल्या अवकाळी पावसामुळे जालना जिल्ह्यात १८४ गावांतील २,६३८ शेतकरी बाधित झाले असून, २,००० हेक्टरहून अधिक क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल प्रशासनाकडे सादर करण्यात आला आहे. (Awakali Paus) ...
देशभरातील शेतकऱ्यांपर्यंत आधुनिक तंत्रज्ञान वैज्ञानिक मार्गदर्शन आणि शेतीतील नवकल्पना पोहोचविण्यासाठी केंद्र सरकारकडून राबविण्यात येणाऱ्या ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ या उपक्रमाचा शुभारंभ येत्या २९ मेपासून होणार असून हा उपक्रम कृषि विज्ञान केंद्र मार ...
Citrus growers : मोसंबीच्या फळबागा पाण्याअभावी होरपळून जात आहेत. यंदा चांगले पाऊस झाले असले तरी वाढत्या तापमानामुळे पाण्याची समस्या गंभीर झाली आहे. अनेक शेतकरी आपल्या बागा वाचवण्यासाठी उपाय शोधत आहेत. वाचा सविस्तर (Citrus growers) ...