पाप रसिकता घटणे हेच उपधानचे खरे लक्ष्य असून, जीवनात महान गुण कृतज्ञता आहे. कृतज्ञता म्हणजे आपल्यावर केलेल्या उपकारांनी जाण ठेवणे होय, असे प्रतिपादन जैनाचार्य पुण्यपाल सुरीश्वरजी महाराज यांनी केले. ...
देवळाली कॅम्प बालगृहरोड येथे कलापूर्णम धाममध्ये होणाऱ्या उपध्यान तपाच्या साधनेसाठी महान जैनाचार्य श्री पुण्यपाल सुरीश्वरजी म.सा. यांचा प्रवेश सोहळा पार पडला. ...
श्री दिगंबर जैन तीर्थक्षेत्र गजपंथ, म्हसरूळ येथे धर्मार्थ दवाखाना आणि स्मार्ट पाठशाळेचे उद्घाटन राज्याचे ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे आणि खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे हस्ते करण्यात आले. ...
मानवजात आपल्या गरजांसाठी निसर्गाशी छेडछाड करत आहे. साधन संपत्तीचा अंदाधुंद उपभोग घेतला जात आहे. त्यामुळे प्रदूषणात वाढ होत आहे. या अनिष्ठ परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी केवळ माणूस आणि प्राण्यांशीच नव्हे तर निसर्गाशीही सम्यक व्यवहार करण्याची आवश्यकता आ ...
मानव जन्म हा फार मोठ्या पुण्याईने मिळाला असून, त्याचे सार्थक करावयाचे असेल तर जीवनात धर्माचे अधिष्ठान महत्त्वाचे असल्याचे प्रतिपादन पंडितरत्न प्रमोदमुनीजी महाराज यांनी केले. ...