देशात १९७५ ते १९७७ या कालावधीत आणीबाणी लागू केली होती. व्यक्तीस्वातंत्र्य आणि वृत्तपत्र स्वातंत्र्याचा संकोच झाल्याच्या विरोधात देशभरातील लाखो नागरिकांनी आंदोलन केले. ...
न्यायालयात माझे निर्दोषत्व सिद्ध करता आले नाही आणि एका चुकीमुळे आयुष्य उद्ध्वस्त झाले. चार वर्षांचा तुरुंगवास घडला... हा माझ्यासाठी अनपेक्षित असा धक्का होता... ...
शिरूर अनंतपाळ येथील एका विवाहितेच्या खून प्रकरणी लातूर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने आरोपीस दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा व १० हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. ...
नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बलात्काराचा गुन्हा दाखल असलेल्या दोन आरोपींना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले आहे़ गुन्हा दाखल झाल्यापासून हे दोन्ही आरोपी पोलिसांना गुंगारा देत होते़ ...
वर्धा रोडवर असलेले मध्यवर्ती कारागृह कोराडी रोडवरील भोसला मिलिटरी स्कूलजवळ असलेल्या बेल्लोरी - बाबुलखेडा येथे स्थानांतरित केले जाणार आहे, यासाठी १५० एकर जागा सुद्धा निश्चित करण्यात आली असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांशी ब ...
बीडमध्ये जिल्हा कारागृहासाठी १५ एकर जागा आहे. यामध्ये निवासस्थांनासह मोकळा परिसर आणि कैद्यांना ठेवण्यासाठी जागा आहे. श्रेणी २ च्या या कारागृहाचे बांधकाम निजामकालीन आहे. ...
माहेरून पैसे आणले नाही या कारणावरून पतीसह सासरच्यांनी विवाहितेचा छळ केला. या छळाला कंटाळून सुरगाणा येथे एका विवाहितेने जीवनयात्रा संपविल्याची धक्कादायक घटना घडली होती. ...