गर्दी कोरोना फैलावासाठी पोषक ठरण्याचा धोका आहे. त्यामुळे एका जनहित याचिकेच्या अनुषंगाने सर्वोच्च न्यायालयाने विविध कारागृहांतील कैद्यांची संख्या कमी करण्याचे निर्देश दिले. मात्र कोणत्या कैद्याला सोडावे, याचा विचार करण्यासाठी उच्चाधिकार समिती नेमण्याच ...
संपूर्ण जगात कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. देशातही कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत चालली आहे. कोरोना विषाणूने आता राज्यातही आपले पाय हळू हळू पसरले आहे. कोरोना संक्रमणाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून युद्धपातळीवर उपाय ...
कोरोनाला नष्ट करण्यासाठी विविध पातळीवर विविध उपाय केले जात आहेत. त्या अंतर्गत नागपूर जिल्ह्यातील ७ वर्षे व त्यापेक्षा कमी कारावासाच्या शिक्षेची तरतूद असलेल्या गुन्ह्यांचे खटले सुरू असलेल्या १९२ बंदिवानांना (अंडर ट्रायल) ४५ दिवसाकरिता तात्पुरत्या जामि ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील छोट्या गुन्ह्यातील ५७ कैद्यांना वैयक्तिक जातमुचलक्यावर गेल्या तीन दिवसात सोडण्यात आले. दरम्यान, कारागृहातून जिल्हा रुग्णालय, बँका, कंपन्या, विविध शासकीय कार्यालय यांना आतापर्यंत १५ हजार मास्क बन ...
अमरावती मध्यवर्ती कारागृहात ११०० पेक्षा अधिक महिला, पुरूष बंदीजन आहेत. सूर्योदय ते सूर्यास्त अशी दिनचर्या कारागृहात बंदीजनांची आहे. मात्र, कोरोना विषाणू संसर्गाचा प्रसार कारागृहात होऊ नये, यासाठी विविध उपाययोजना केल्या आहेत. सकाळी चहा, फराळ घेताना दो ...
ज्या कैद्यांना पॅरोलवर सोडले जाऊ शकते, अशा कैद्यांची यादी प्रशासनाने तयार केली आहे. ही यादी राज्य सरकारकडे पाठवली जाणार आहे. यानंतर कुणाला पॅरोल द्यायचा आणि कुणाची शिक्षा कमी करायची यावर राज्य सरकार निर्णय घेईल. ...
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी व संसर्ग थांबविण्यासाठी कैद्यांचे हातही सरसावले आहेत. कळंबा मध्यवर्ती कारागृहात शिलाई विभागातील सुमारे ५० कैदी गेले आठवडाभर अहोरात्र राबत आहेत. आतापर्यंत सुमारे १० हजार मास्क व रुमाल तयार केले आहेत. ...