भारत सरकारने व्हॉट्सअॅपला नोटीस बजावल्यानंतर व्हॉट्सअॅपने ठोस पाऊल उचलले आहे. व्हॉट्सअॅपद्वारे सातत्याने शेअर होत असलेल्या फेक न्यूज आणि मॉब लिंचिंगच्या घटनांना आळा घालण्यासाठी व्हॉट्सअॅप नवीन फिचर घेऊन येत आहे. ...
केंद्र सरकारने मॉब लिंचिंगप्रकरणांमुळे व्हॉट्सअॅपला इशारा दिला आहे. जर व्हॉट्सअॅपने फेक न्यूजबाबत कडक भूमिका न घेतल्यास कंपनीवर कारवाई करण्याचा इशारा आयटी मंत्रालयाने व्हॉट्सअॅपला दिला आहे. ...
हिंजवडी परिसरात सोशल मिडियाचा वापर करुन मोठ्या प्रमाणात वेश्या व्यवसाय सुरु असल्याची माहिती खबऱ्यामार्फत सामाजिक सुरक्षा विभागाच्या पोलिसांना मिळाली. ...
प्राप्तीकर विभागाकडून देशातील विविध भागात धाडसत्र मोहिम सुरू आहे. सोमवारी तामिळनाडूतील एका धाडीत तब्बल 100 किलो सोनं आणि 163 कोटींची रोकड जप्त करण्यात आली होती. ...
तामिळनाडूतील मदुराई येथे प्राप्तीकर विभागाने टाकलेल्या धाडीत तब्बल 100 किलोग्रॅम सोन्याची बिस्कीटे जप्त करण्यात आली आहेत. देशातील ही आजपर्यंत सर्वात मोठी धाड असल्याची माहिती आहे. ...
देशातील ९४ टक्के आयटी अभियंते नोकरीसाठी योग्य नसून आयटी कंपन्या केवळ ६ टक्के अभियंत्यांनाच नोकरी देतात, असे परखड मत टेक महिंद्राचे सीईओ व व्यवस्थापकीय संचालक सी. पी. गुरनानी यांनी व्यक्त केले. ...
भारतातील 94 टक्के आयटी पदवीधर हे देशातील बड्या आयटी कंपन्यामध्ये नोकरी करण्यास अपात्र असल्याचा दावा टेक महिंद्राचे सीईओ सी.पी. गुरनानी यांनी केला आहे. ...