जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने अांघाेळ, बाथरुम, पिण्याचे पाणी, कपडे, भांडी धुण्यासाठी लागणारे पाणी असा सर्व विचार करुन एका व्यक्तीला दरराेज 155 लिटर पाण्याची अवश्यकता अाहे असा निर्णय दिला अाहे. या निर्णयानुसार माेजमाप केली असता दरराेज एका व्यक्तीला सहा ...
अकोला : गेल्या काही वर्षांत प्रथमच सिंचनासाठी पाणी उपलब्ध झाले. पाटसऱ्यांतून वाटपाची पद्धत कोलमडल्याने पाणी पिकांसोबतच खुली जमीन, नाल्या, ओसाड भागात खेळत आहे. ...
जलयुक्त शिवार योजनेत शासनाने यापूर्वी कोट्यवधींचा निधी दिला असला तरीही आता हात आखडता घेतला आहे. यंदा दुष्काळी स्थिती असूनही अजून कामांचा पत्ता नसून अवघी दीड कोटींची कामे झाली आहेत. तर या योजनेसाठी अजून छदामही उपलब्ध झाला नाही. इकडूनतिकडून भागविले जात ...
बागलाण तालुक्यातील केळझर चारी क्र मांक आठ साठी राज्य शासनाने अंतिम प्रशासकीय मान्यता प्रदान करत ४ कोटी ९७ लाख रु पयांचा निधी उपलब्ध करून दिलेला असतानाच केळझर वाढीव चारी क्र मांक आठ सह प्रलंबित हरणबारी उजव्या कालव्याच्या सर्वेक्षणाचे आदेश जलसिंचन विभा ...
गोसेखुर्दसह २५ वन प्रभावित सिंचन प्रकल्पांचे काम जून-२०२२ पर्यंत पूर्ण केले जाईल, अशी ग्वाही विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाने मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाला दिली. महामंडळाच्या नागपूर विभागाचे अधीक्षक अभियंता जे. जी. गवळी यांनी बुधवारी यास ...
वाशिम : जिल्ह्यातून वाहणाºया पैनगंगा नदीवर ११ ठिकाणी उभारण्यात आलेल्या बॅरेजेसमुळे मोठ्या प्रमाणात पाणी अडविणे शक्य झाले असून हे पाणी यंदा उपसा पद्धतीने रब्बी हंगामातील पिकांच्या सिंचनासाठी पुरविले जात आहे ...
तालुक्यात रोजगार हमी योजनेंतर्गत मागील वर्षी मंजूर झालेल्या शेतकऱ्यांच्या सिंचन विहिरींचे प्रस्ताव किरकोळ कारणामुळे धूळ खात पडून आहेत़ कर्मचारी व ग्रामरोजगार सेवक त्रुटीची पूर्तता करीत नसल्याने नव्याने एकही काम सुरू झाले नाही़ ...