तालुक्यातील ढालेगाव येथील गोदावरी नदीच्या पात्रात ढालेगाव आणि मुदगल येथे उभारण्यात आलेल्या उच्च पातळीच्या बंधाऱ्यात पाणी अडविले जाते. पावसाळ्यापूर्वी या बंधाºयाच्या गेटची दुरुस्ती करणे गरजेचे असताना मनुष्यबळाअभावी दुरुस्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळ ...
गोदावरी खोऱ्यात पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळाल्यामुळे तालुक्यातील सिंचनाचा प्रश्न सोडविण्यासाठी मागील आठ वर्षांपासून केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे़ ...
विंचूर : नाशिक-औरंगाबाद महामार्गालगत असलेल्या विंचूर गावात रस्ते, स्वच्छता यासह मुलभुत समस्या ब-यापैकी मार्गी लागलेल्या असल्या तरी सरस्वतीच्या मंदिरात शिक्षणासाठी जाणा-या विद्यार्थ्यांचा जीव मात्र पाटबंधारे विभागाच्या निष्काळजीपणामुळे धोक्यात आला आहे ...
जलयुक्त शिवार योजनेंतर्गत २०१८-१९ या वर्षात कार्यारंभ आदेश दिल्यानंतरही तब्बल ६८० कामे पावसाळा सुरु झाला तरी सुरु झाली नसल्याने योजनेच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. ...
‘दरी तिथे बांध’ या ९८ कोटींच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास महसूल व वन विभागाने आठ मार्च २०१७ रोजी तत्वत: मान्यता दिल्यानंतरही शासनाने गेल्या दोन वर्षात निधी उपलब्ध करून दिला नाही. ...
गडचिरोली जिल्ह्याच्या दक्षिण सीमेलगत गोदावरी नदीवर तेलंगणा सरकारने उभारलेल्या कालेश्वरम उपसा सिंचन प्रकल्पाचे परवा उद्घाटन झाले. तेलंगणा आणि आंध्रप्रदेशच्या मुख्यमंत्र्यांसह महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनीही या उद्घाटन कार्यक्रमाला हजेरी लावली. ...
महाराष्ट्रातील या गंभीर चित्राच्या तुलनेत तेलंगणाने ज्या झपाट्याने कालेश्वरम प्रकल्पाचे काम अवघ्या तीन वर्षात पूर्ण केले त्याची वाखाणणी केलीच पाहिजे! ...