कळवण तालुक्यातील पुनंद धरणाच्या सुळे डावा व चणकापूर धरणाच्या उजवा या दोन्ही कालव्याला रब्बी हंगामासाठी पाण्याचा व सिंचनासाठी तीन आवर्तन आरिक्षत करण्यात यावे अशी मागणी परिसरातील शेतकº्यांनी जिल्हाधिकारी राधाकृष्ण बी यांना निवेदनाव्दारे मागणी केली आहे, ...
कंधाणे : मागच्या वर्षी एप्रिल महिन्यात बागलाण तालुक्यात झालेल्या अवकाळी पाऊस व गारपीठी मुळे हाजारो एकर बाधीत होवुन शेतिपकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवुन बळीराजाला आर्थिक फटका बसला होता शासन स्तरावरून हयाची दखल घेत तालुक्यातील नुकसान ग्रस्त शेतकऱ्या ...
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा ड्रिम प्रोजेक्ट म्हणून गणल्या गेलेल्या जलयुक्त शिवार योजनेचा पालम तालुक्यात चांगलाच बोजवारा उडाला आहे़ सहा महिने संपले तरीही कामांची देयके निघत नसल्याने गुत्तेदार व कृषी विभागातील अधिकारी यांच्यातील वाद चव्ह ...
जिल्ह्यातील सिंचनाबाबत गोदावरी मराठवाडा सिंचन विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांनी खोटी व बनावट दस्ताऐवजाच्या आधारे माहिती देऊन पाणी कपात केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची तक्रार भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे जिल्हा सचिव कॉ.राजन क्षीरसागर यांनी पोली ...
राष्ट्रीय कृषी विकास योजनेच्या कामाची देयके अदा करण्यासाठी दक्षता घेण्याच्या सूचना असतानाही जिल्ह्यातील काही ठिकाणी कामांचे मूल्यमापन न करताच बिले अदा केल्याच्या तक्रारी सुरू झाल्या आहेत. ...
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नागपूर परिक्षेत्रातील सिंचन घोटाळ्यात आतापर्यंत पाच प्रकरणांमध्ये एसीबी कायद्याच्या विशेष सत्र न्यायालयात दोषारोपपत्रे दाखल करण्यात आली आहेत. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अतिरिक्त पोलीस महासंचालक बिपीनकुमार सिंग यांनी मंग ...
जिल्ह्यातील प्रकल्पांमध्ये उपलब्ध असलेले पाणी केवळ पिण्यासाठी वापरल्या जावे, या उद्देशाने प्रकल्पातील पाण्याचा बेकायदेशीर उपसा थांबविण्यासाठी तालुकास्तरावर पथके स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...