विल्होळी : परिसरात गेल्या पंधरा ते वीस दिवसांपासून सर्वच मोबाइल कंपन्यांचे नेटवर्क मिळत नसल्याने ग्राहक त्रस्त झाले आहेत. कॉल न लागणे, कॉल मध्येच बंद पडणे, समोरच्या व्यक्तीचा, आवाज ऐकू न येणे, फोन पे, गुगल पे अशा बिझनेस अॅप वापर करताना न येणे, इंटरन ...
पशुचिकित्सा महाविद्यालयातील तिसºया वर्षाची विद्यार्थिनी स्वप्नाली सुतार हिला ऑनलाईन वर्गांसाठी ब्रॉडबँड कनेक्शन मिळविण्यासाठी दारिस्ते गावात खडकाळ पृष्ठभाग तासाभरापेक्षा जास्त वेळ चढावा लागत होता. ...
Independence Day 2020 : डिजिटल इंडियाच्या दिशेने वेगाने वाटचाल करणाऱ्या देशात बर्याच शहरांमध्ये, खेड्यांमध्येही इंटरनेटच्या हाय स्पीडची मोठी गरज आहे. ...
आता वस्तूंमध्ये एक इलेक्ट्रॉनिक चीप बसवली की सारी कामे ‘ऑटोमेटिक’ होतील. ‘फाइव्ह जी’मुळे दूरसंचार यंत्रणेत दाखल होणारे हे क्रांतिकारी बदल आरोग्य, कृषी, तंत्रज्ञान, दळणवळण यांसह दैनंदिन जीवनातील असंख्य घटकांना व्यापून टाकणार आहेत. ...