बीएसएनएल ही शासन अंगीकृत व सर्वाधिक विश्वासार्ह सेवा मानली जाते. मात्र दिवसेंदिवस ही सेवा खरोखरच ग्राहकांची डोकेदुखी बनत चालली आहे. आता चक्क सकाळपासून सायंकाळपर्यंत सेवाच बंद राहत असल्याने ग्राहक वैतागले आहेत. अन् कर्मचारी नेहमीच नॉट रिचेबल राहत असल् ...
जंगलव्याप्त गडचिरोली जिल्ह्याच्या दुर्गम भागात संपर्क माध्यमांची गरज लक्षात घेऊन बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीने पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामीण भागात नव्याने ४० टॉवर उभारण्यास केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. ...
भारतात एकच स्टँडर्ड स्वीकारले न गेल्यामुळे आपल्याकडच्या मुद्रणव्यवसायाला फटका बसला. ज्या वेगाने मुद्रणक्षेत्र वाढायला हवे होते त्या वेगाने ते वाढले नाही. ...
इंटरनेटचा विस्तार झाल्यापासून फेसबूक आणि व्हॉट्स अॅपचा वापर बेसुमार वाढला आहे. दिवसांतील बहुतांश काळ ऑनलाइन असल्याने अनेकांना इंटरनेटचे व्यसन जडले आहे. ...
जिल्ह्यात येत्या २५ फेब्रुवारीला १६ ग्रामपंचायतींमध्ये सार्वत्रिक आणि २०७ ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक होत आहे. त्यासाठी नामांकन दाखल करणे सुरू आहे. ...
जिल्ह्यात सोशल मिडीयावरून अफवा पसरवू नये व कायदा व सुव्यस्था अबाधित राहण्यासाठी जिल्ह्यातील इंटरनेट सेवा शुक्रवार सकाळी १० वाजेपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश जिल्हधिकारी यांनी दिले आहेत. ...