ठाण्यातील आनंद नगर जकात नाका परिसरात पावसामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी.सतत पडणारा पाऊस ,सिग्नल यंत्रणा, रस्त्यावरती पडलेले खड्डे आणि अर्धवट कामे या सर्व बाबींचा फटका.
वैज्ञानिकांच्या रिसर्चनुसार, पृथ्वीच्या आत केंद्रातील भाग फिरत आहे. कदाचित याच कारणाने डोंगरांची उंची वाढत असावी, जमीन सरकत असावी आणि चुंबकिय ध्रुव बदलत असावं. ...
डेली मेलच्या एका रिपोर्टनुसार, WHO कडून सांगण्यात आले आहे की, हेल्दी वॉलेंटिअर्सना कोरोना संक्रमित केल्याने वॅक्सीन तयार करण्याच्या प्रक्रियेला वेग मिळेल. ...
भारतातील कोरोना विषाणूचा फैलाव दिवसागणिक अधिकाधिक वाढत आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण झाले असून १७८३ कोरोनाग्रस्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ...
कोरोना विषाणूचा संसर्ग आता जगातील बहुतांश देशांमध्ये झालेला आहे. दरम्यान, जगातील विविध भागात होत असलेल्या कोरोनाच्या प्रसारासोबत आता काही धक्कादायक बाबीही समोर येऊ लागल्या आहेत. ...
कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी जगातील अनेक देशात लॉकडाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे जगभरातील बहुतांश अर्थव्यवस्थाना मोठ्या आर्थिक नुकसानीला सामोरे जावे लागले आहे. त्यामुळे या नुकसानीतून सावरण्यासाठी अनेक देशांमध्ये इम्युनिटी पासपोर्ट आणि जोखीम मुक् ...