भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Washim: रेल्वे मंत्रालयाने देशभरातील स्थानकांच्या विकासाकरिता अमृत भारत स्थानक योजना अंमलात आणली. याअंतर्गत वाशिम रेल्वेस्थानकाच्या सौदर्यीकरणासोबतच पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी २० कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. ...
Vande Bharat Express: प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता नागपूरहून पुणे, हैदराबाद आणि भोपाळसाठी वंदे भारत ट्रेन लवकरच सुरू होण्याचे संकेत मिळाले आहेत. अमृत भारत योजनेच्या अनुषंगाने आयोजित कार्यक्रमाच्या निमित्ताने विभागीय रेल्वे व्यवस्थापक तुषारकांत ...
"आता फ्लोअरिंग, फॉल - सीलिंग, दर्शनी भाग यांसारखी प्रमुख वास्तुशिल्प कामे तसेच स्थानकाच्या छताचे, पटऱ्यांचे आणि सिस्टीमची कामे सुरू करण्यात येतील. मार्गिकेची ७८.८१ टक्के प्रगती पूर्ण झाली आहे." ...
रेल्वेमध्ये २.३७ कोटी उमेदवारांची परीक्षा घेऊन १,३९,०५० उमेदवारांची भरती प्रक्रिया पूर्ण झाली आहे. १ एप्रिल २०२२ ते ३० जून २०२३ या कालावधीत १,३६,७७३ उमेदवारांना विविध ‘गट क’ पदांखाली समाविष्ट करण्यात आले आहे, ज्यामध्ये सुरक्षा श्रेणीतील १,११,७२८ पदां ...