भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मॅजिक दिल आणि सेंट्रल रेल्वेने हातमिळवणी करत सेंट्रल आणि हार्बर लाईनवरील आठ स्थानकांवर वन रुपी क्लिनिकची सुरुवात केली होती. तत्कालीन रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला होता. ...
मुंबईची लाइफलाइन समजल्या जाणा-या लोकलच्या तिकीट दरात वाढ होणार असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. मात्र रेल्वे बोर्डातील वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता ...
ठाणे जिल्हा व सत्र न्यायालयात तारीख असल्याने न्यायबंदी मुलाला भेटण्यासाठी आलेल्या अक्कलकोट येथील ७० वर्षीय आजीबाई आणि तिच्या सुनेची मुलाच्या भेटीनंतर घरी परताना ठाण्यात ताटातूट झाली. ...
दि. १६ एप्रिल १८५३ रोजी म्हणजे १६४ वर्षांपूर्वी बोरीबंदर (मुंबई) आणि ठाणे या दरम्यान भारतातील पहिली प्रवासी रेल्वेगाडी धावली तेव्हा त्या गाडीमध्ये फक्त ४०० प्रवासी होते ...
केंद्रीय रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज अखेर रेल्वे मंत्रालयाचा राजीनामा दिला आहे. आज सकाळी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर काही वेळातच प्रभू यांनी ट्विट करून या निर्णयाची माहिती दिली. ...
मध्य रेल्वेवर वाशिंद व आसनगाव दरम्यान पावसाने दरड कोसळल्याने २९ आॅगस्ट रोजी सकाळी नागपूरहून मुंबईकडे येत असलेल्या दुरान्तो एक्स्प्रेसचे इंजिन व नऊ डबे रुळांवरून घसरूनही प्रसंगावधान राखून शेकडो प्रवाशांचे प्राण वाचविल्याबद्दल रेल्वे बोर्डाने दोन्ही ड् ...
मुंबई : मुसळधार पाऊस आणि दुरांतो एक्स्प्रेसचे डबे घसरल्याने मध्य रेल्वेच्या उपनगरीय लोकल सेवेचा गोंधळ उडाला. टिटवाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (सीएसएमटी) अप-डाऊन मार्गावर वाहतूक सुरूआहे; मात्र टिटवाळा ते कसारा मार्ग अद्यापही लोकलसाठी खुला करण् ...