भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
मिळालेल्या माहितीनुसार, दिब्रूगडहून नवी दिल्लीला जात असलेल्या 20505 राजधानी एक्सप्रेसने प्रवास करणाऱ्या जवाहर नवोदय विद्यालयाच्या विद्यार्थिनींसोबत आर्मीच्या दोन जवानांनी छेडछाड केली आहे. ...
भारतीय रेल्वेच मोठ जाळ आहे. देशात लांबचा प्रवास करण्यासाठी ट्रेन फायद्याची आणि आरामदायी मानली जाते. ट्रेनने प्रवास केल्याने आपला वेळ वाचतो आणि पैशांचीही बचत होते. ...