भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे. Read More
Nagpur News उपराजधानीच्या लाैकिकात भर घालणाऱ्या अजनी रेल्वेस्थानकाच्या पुनर्विकासाचे काम जोरात सुरू आहे. येथील भू-अन्वेषण आणि तांत्रिक परिक्षण प्रक्रिया पूर्ण झाली असून आता इतर काम प्रगतीपथावर असल्याचे रेल्वे प्रशासनाने कळविले आहे. ...
आजवर रेल्वे आपले हात झटकत होती. रेल्वेमधून प्रवास करत असताना आरक्षित तिकीटावरून प्रवास करणारे प्रवासीच आरक्षित डब्यांमध्ये असावेत. या डब्यांमध्ये कोणालाही घुसू दिले जाते. त्यात चोर देखील असतात. यामुळे प्रवाशांची यात काय चूक असे प्रत्येकाला वाटते. ...
Jalgaon: अरबी समुद्रातील चक्रीवादळाने रेल्वेगाड्यांनाही प्रभावित केले आहे. पोरबंदर - शालिमार व शालिमार - पोरबंदर ही गाडी बुधवार दि.१४ पासून ते १७ जून चार दिवस रद्द करण्यात आली आहे. ...