लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
भारतीय रेल्वे

भारतीय रेल्वे

Indian railway, Latest Marathi News

भारतीय रेल्वे ही देशातील सर्वात मोठी सरकारी रेल्वे सेवा आहे. राष्ट्रीय मार्गांनी जोडलेली रेल्वेसेवा देशातील कोट्यवधी प्रवाशांच्या दैनिक प्रवासाचं मोठं जाळ आहे. भारतीय रेल्वेचं जाळ हे जगातील चौथ्या क्रमांकाचे सर्वात लांब पल्ल्याच नेटवर्क आहे. 69,186 किमी अंतराचं हे रेल्वेचं जाळं आहे.
Read More
भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार! - Marathi News | India will get 2 free bullet trains from Japan; Will cover a distance of 320 km in 1 hour! | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :भारताला जपानकडून मिळणार २ मोफत बुलेट ट्रेन; अवघ्या १ तासात ३२० किमी अंतर गाठणार!

Bullet Train in India update: ३२० किमी प्रति तास वेग असलेल्या या दोन ट्रेनमुळे भारतीय अभियंत्यांना शिंकानसेन बुलेट ट्रेनचे तंत्रज्ञान समजून घेण्यास मदत होणार आहे. ...

रेल्वेच्या कोचमधील एसीची क्षमता किती टनाची असते? वाचून व्हाल अवाक्... - Marathi News | How much ac from train coach capacity, you should know | Latest jarahatke Photos at Lokmat.com

जरा हटके :रेल्वेच्या कोचमधील एसीची क्षमता किती टनाची असते? वाचून व्हाल अवाक्...

Railway AC Capacity : रेल्वे कोचमध्ये एसीची क्षमता कोचच्या प्रकारावरून आणि त्याच्या डिझाइनवर अवलंबून असते. ...

जगभर: ‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा - Marathi News | victor blaho videos 'I sat on the train for 46 hours, now let me go home; I'm done with visiting India!' | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :‘४६ तास रेल्वेत बसलो, आता घरी जाऊ द्या; बास झालं भारत दर्शन!’ व्हिक्टर ब्लाहोची व्यथा

Victor Blaho videos: व्हिक्टर ब्लाहो असं त्याचं नाव. तो पर्यटक तर आहेच; पण एक यूट्यूबरसुद्धा आहे. भारतात फिरायला आला असताना ४६ तासांच्या रेल्वे प्रवासात आलेल्या अनुभवाने व्हिक्टर अक्षरशः हैराण झाला. ...

न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई! - Marathi News | Fight for justice... One crore rupees compensation to a farmer by indian railway for a single red sandalwood tree | Latest editorial News at Lokmat.com

संपादकीय :न्यायासाठी लढा... एका झाडासाठी शेतकऱ्याला एक कोटी रुपये भरपाई!

यवतमाळ जिल्ह्यातील केशव शिंदे यांनी एका रक्तचंदनाच्या झाडासाठी दिलेला लढा ही सामान्य माणसाच्या संघर्षाची आणि कायद्याच्या शक्तीची कहाणी आहे ! ...

सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण; १ हजार ८०० कोटींचा खर्च - Marathi News | 'Rail Mall' to be built at CSMT station, 18 percent work completed; Cost Rs 1,800 crore | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :सीएसएमटी स्थानकावर आता होणार ‘रेलमॉल’, १८ टक्के काम पूर्ण

csmt redevelopment update: आधुनिक ‘रेल-ओ-पोलिस’ या संकल्पनेवर आधारलेले केवळ प्रवासासाठी नव्हे तर खरेदी, जेवण आणि मनोरंजनाचे केंद्र म्हणून त्याचा विकास केला जाणार आहे.  ...

१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती...  - Marathi News | Will Tatkal ticket booking time change from April 15? Railways gave important information... | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :१५ एप्रिलपासून तत्काळ तिकीट बुकिंगची वेळ बदलणार? रेल्वेने दिली महत्वाची माहिती... 

Tatkal ticket booking time Change: अचानक एखाद्या ठिकाणी जायचे असेल किंवा सामान्य बुकिंगवेळी तिकीट मिळाले नाही तर तत्काळमध्ये काढता येईल म्हणून जे ट्रेन सुटण्याच्या आदल्या दिवसाची वाट पाहत असतात त्यांच्यासाठी ही महत्वाची बातमी आहे. ...

जळगाव-जालना रेल्वे मार्गावर जळगाव जिल्ह्यातील असणार 'ही' सहा स्थानके - Marathi News | These six stations will be in Jalgaon district on the Jalgaon-Jalna railway line | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :जळगाव-जालना रेल्वे मार्गावर जळगाव जिल्ह्यातील असणार 'ही' सहा स्थानके

Jalgaon Jalna Railway line: या रेल्वे मार्गासंदर्भात रेल्वे प्रशासनाकडून रेल्वे मार्गासाठी बांधकाम विकास आराखडा देखील तयार करण्यात आला आहे. ...

लोकलची कार्यक्षमता वाढवण्यावर भर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं विधान - Marathi News | Mumbai Local Railway: Focus on increasing the efficiency of local trains: Vaishnav | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :लोकलची कार्यक्षमता वाढवण्यावर भर, रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांचं विधान

Mumbai Local Railway: मुंबईकरांचा प्रवास सुखकर होण्यासाठी लोकलची कार्यक्षमता वाढवणे आवश्यक आहे. त्यासाठी रेल्वेने नियोजनबद्ध आराखडा तयार केला असून, सर्व प्रकल्प पूर्ण झाल्यावर लोकलचा प्रवास सुसह्य होणार असल्याचे रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांग ...