देशाच्या संरक्षणासाठी सीमेवर वीरगती प्राप्त करणा-या शहीद जवानांच्या स्मृतींचे विस्मरण कालांतराने सरकारला पडते. त्यामुळे शहिदांच्या कुटुंबीयांना सर्वत्र संघर्ष करावा लागतो. शहिदांच्या कुटुंबीयांना समाज व सरकारकडून सन्मान मिळावा, या मुख्य उद्देशाने ‘स् ...
सातारा जिल्ह्याची ओळख आता सैनिकी जिल्हा म्हणून देशभर झालेली आहे. या जिल्ह्यातील जवान, लष्करी अधिकारी देशाचे संरक्षण करताना धारातीर्थी पडत आहेत. या जिल्ह्याचा आणि जवानांचा राज्याला प्रचंड अभिमान आहे. ...
पंधरा दिवसांपूर्वी वडील सूर्यकांत मुस्तापुरे यांच्या एका पायाला दुखापत झाली होती. त्यामुळे वडिलांना भेटण्यासाठी शुभम यांना गावाकडे यायचे होते. सुटी मिळाल्यानंतर ते गावाकडे येणार होते, मात्र पित्याच्या भेटीपूर्वीच शुभम यांना वीरमरण आले. ...