20 वर्षांपूर्वी झालेल्या कारगिल युद्धात अनेक जवानांनी प्राणपणाने लढून पाकिस्तानी घुसखोरांना पळवून लावले होते. या युद्धात पिता-पुत्रांची एक जोडीसुद्धा रणांगणात उतरली होती. ...
1999 मध्ये झालेल्या या युद्धात भारतीय लष्करामधील अनेक जवानांनी अतुलनीय शौर्य दाखवत पाकिस्तानला चारीमुंड्या चीत केले होते. याच शूरवीरांमधील एक नाव म्हणजे सुभेदार योगेंद्र यादव. ...
1999 च्या मे महिन्यात मध्ये कारगिल सिमेजवळ घुसखोरी झाल्याची माहिती भारताला मिळाली. सुरुवातीला ते काही फुटीरतावाद्यांचे कृत्य असेल असे वाटले मात्र नंतर पाकिस्तानी सैन्याने भारताच्या काही ठाण्यांवर कब्जा केल्याचे समजले. ...
श्रीनगर - कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय लष्कराकडून विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दरम्यान, कारगिल विजय दिनानिमित्त भारतीय जवानांनी ... ...
आर्टिलरी सेंटरमधील जेसीओ क्लबमधील सुभेदाराने प्रशिक्षणार्थी जवानावरच अतिप्रसंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे़ या प्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...