याच भावनिक क्षणावेळी आशिषचे सहकारी आणि परिसरातील माजी सैनिक लग्नात सहभागी झाले होते. त्यांनी केवळ लग्नात हजेरी लावली नाही तर बहिणीला सन्मानाने आणि प्रेमाने निरोप दिला ...
'ऑपरेशन सिंदूर' दरम्यान S-400 ने मोठे काम केले आहे. आता भारत रशियाकडून S-400 हवाई संरक्षण क्षेपणास्त्र प्रणालीची आणखी एक खेप खरेदी करू शकतो, असे हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमर प्रीत सिंग यांनी शुक्रवारी स्पष्ट संकेत दिले. ...
गेल्या ७५ वर्षांत भारताने ५० मोहिमांमध्ये २,९०,००० हून अधिक शांती सैनिक तैनात केले आहेत, त्यापैकी १८२ सैनिकांनी बलिदान दिले आहे. २००७ मध्ये, भारताने लायबेरियामध्ये पहिली पूर्णपणे महिला पोलिस तुकडी तैनात करून इतिहास रचला. ...
Indian Army Jawans celebration India won Asia Cup 2025 IND vs PAK: भारतीय संघाच्या विजयानंतर लष्करी जवान काश्मीरच्या स्थानिक नागरिकांसोबत आनंद साजरा करताना दिसले ...
Prasad Purohit News: लेफ्टिनेंट कर्नल प्रसाद पुरोहित यांची मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आल्यानंतर आता लष्कराने त्यांना पदोन्नती दिली आहे. लेफ्टिनेंट कर्नल पदावर असलेल्या प्रसाद पुरोहित यांना लष्कराने कर्नल पदावर पदोन्नती देण् ...
१९६२ च्या भारत-चीन युद्धात भारतीय हवाई दलाचा वापर केला असता तर चिनी हल्ल्याला रोखण्यास मदत झाली असती, असे विधान संरक्षण प्रमुख जनरल अनिल चौहान यांनी केले. लेफ्टनंट जनरल एसपीपी थोरात यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनप्रसंगी बोलताना त्यांनी हे विधान केले ...