पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानसोबत असलेला सिंधू करार मोडला. त्यामुळे पाकिस्तानचं पाणी बंद झालं. यामुळे एका पाकिस्तानी अभिनेत्रीच्या काळजीपोटी एका भारतीय चाहत्याने तिला थेट पाण्याचे बॉक्स पाठवले असल्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे (hania aamir) ...
Bhushan Gavai Chief Justice: घरात राजकारण, समाजकारण असताना भूषण गवई यांची वागणूक, राहणीमान सामान्य राहिले. आजही सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून अमरावतीला आले असताना भूषण गवई हे सामान्यातल्या सामान्य माणसाला भेटतात. ...
India-Pakistan News: आधीच तणावपूर्णं संबंध असलेल्या भारत आणि पाकिस्तानमधील तणाव पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर कमालीचा वाढला आहे. तसेच दोन्ही देशांमध्ये कधीही युद्धाला सुरुवात होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. अशा परिस्थितीत दोन्ही देशांकड ...
२२ एप्रिल रोजी जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून, भारताने पाकिस्तानविरुद्ध काही मोठी राजनैतिक पावले उचलली. त्यापैकी एक म्हणजे भारताने पाकिस्तानी नागरिकांना दिलेले सर्व अल्पकालीन व्हिसा रद्द केले. ...