केंद्र सरकारच्या पेन्शन योजनेसाठी 2 मे 2017 पर्यंत 51.33 लाख लोकांनी नोंदणी केल्याचे स्पष्ट झाले आहे. तर स्वच्छ भारत योजनेसाठी यावर्षी 7856 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. ...
अकिला धनंजयाने भारताच्या सहा गड्यांना बाद करत लंकेला विजयासाठीच्या आशा वाढवल्या पण धोनी आणि भुवनेश्वरने केलेल्या संयमी फलंदाजीच्या बळावर भारताने विजय मिळवला. ...
पलानीस्वामी आण पनीरसेल्वम यांच्यात समेट झाल्यानंतर अण्णा द्रमुक पक्षात पुन्हा फूट पडली आहे. दिनकरन यांच्या समर्थक आमदारांनी बंडाचा झेंडा रोवल्यानंतर आता या आमदारांनी राज्यातील सरकार टिकवायचे असेल तर सेंगोटेयन यांना मुख्यमंत्री बनवा अशी मागणी केली आहे ...
फेकून दिलेल्या बुटांमधून अनवाणी चालणाऱ्या मुलांसाठी नव्या चपला तयार करण्याची अनोखी किमया मुंबईच्या श्रीयांश आणि रमेश या दोन तरुण उद्योजकांनी केली आहे. ...
काल सर्वोच्च न्यायालयाने तात्काळ दिल्या जाणाऱ्या तिहेरी तलाकवर बंदी घातली आहे, मात्र इतर दोन तोंडी तिहेरी तलाक अजूनही अस्तित्वात आहेत, त्याबद्दलही निर्णय व्हावा अशी मागणी केली जात आहे. ...