पाकिस्तानकडून सीमेवर सातत्याने सुरू असणारी आगळीक, काश्मीरसारख्या अशांत प्रदेशातील दहशतवादी कारवाया यामुळे भारतीय लष्करातील जवानांना नेहम प्राण तळहातावर ठेवून कर्तव्य बजावावे लागते. दरम्यान, भारतीय लष्कराला दरवर्षी युद्धाशिवायच सुमारे 1600 जवानांना ग ...
मुंबई : सागरी मार्गाने घुसून भारतात दहशतवादी हल्ल्याचा धोका अद्याप कायम आहे. २६/११ च्या दहशतवादी हल्ल्यानंतर मच्छीमारांच्या जहाजांची ओळख पटविणारी यंत्रणा अद्ययावत करण्याचे काम हाती घेण्यात आले. मोठ्या जहाजांवर अशा प्रकारच्या यंत्रण बसविण्यात आल्या आह ...
भारतीय रेल्वेतील वरिष्ठ डिझाईनर आणि अभियांत्रिकी अधिकारी सध्या सुवर्ण चौकोनासाठी जोरदार तयारी करीत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त देशातील चार प्रमुख शहरे हायस्पीड ट्रेनने जोडण्यात येणार आहेत. नवी दिल्ली, चेन्नई, मुंबई आणि कोलकाता य ...
क्रमवारीमध्ये आघाडीच्या खेळाडूंमध्ये स्थान मिळवल्याचा अधिक फायदा होईल. कारण यामुळे स्पर्धेच्या सुरुवातीला कसलेल्या आणि बलाढ्य खेळाडूंविरुद्ध खेळावे लागत नाही, असे मत जागतिक क्रमवारीत दहाव्या स्थानी असलेला भारताचा शटलर एच. एस. प्रणॉय याने म्हटले. ...
भारतीय पुरुष हॉकी संघाने विश्व हॉकी लीगच्या अंतिम फेरीत सलामीला विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाला पराभूत करण्याची संधी शुक्रवारी गमावली. अत्यंत तडफदार खेळ केल्यानंतरही भारतीय खेळाडूंनी मोक्याच्या क्षणी संधी घालविल्यामुळे... ...
प्रसिद्ध उद्योगपती तथा आशियातील सर्वाधिक श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी यांनी सांगितले की, येत्या सात वर्षांत भारताचे सकल देशांतर्गत उत्पादन दुपटीने वाढून ५ लाख कोटी डॉलर होईल. ...