कर्णधार दिनेश चांदीमल व अँजेलो मॅथ्यूज यांनी वैयक्तिक शतके झळकावित मोठी भागीदारी केली असली तरी भारताने अखेरच्या सत्रात गोलंदाजांच्या चमकदार कामगिरीच्या जोरावर तिस-या ...
भारतातील बँकांचे हजारो कोटींचे कर्ज थकवून इंग्लंडमध्ये पसार झालेल्या विजय माल्ल्याने आपल्यावरील आरोप फेटाळून लावले आहेत. आपल्यावर करण्यात आलेले आरोप खोटे आणि निराधार असल्याचे माल्ल्याने म्हटले आहे. ...
सादिक खान कालपासून भारताच्या दौऱ्यावर आहेत. भारतामध्ये ते मुंबई, दिल्ली आणि अमृतसर या शहरांना भेट देणार आहेत. लंडनमध्ये अधिकाधिक गुंतवणूक यावी हा त्यांचा दौऱ्यामागचा हेतू आहे. ...
चाबहार बंदरामुळे भारत आणि इराणशीही संबंध वाढणार आहेत.या प्रकल्पाचा करार 15 वर्षांपुर्वी इराणचे तत्कालीन राष्ट्राध्यक्ष महंमद खातमी नवी दिल्लीला आले असताना करण्यात आला होता. ...
पाकिस्तानने या वर्षी जम्मू आणि काश्मीरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमा आणि नियंत्रण रेषेवर ७३० वेळा युद्धविरामाचे उल्लंघन केले. गेल्या सात वर्षांत हे सर्वात जास्त वेळा झालेले उल्लंघन आहे. ...