जगभरात भारतीय वंशांच्या लोकांनी विविध पदांवर चमकदार कामगिरी करून दाखवली आहे. राजकारण, अर्थकारण, प्रशासन, अंतराळ विज्ञान, साहित्य, संशोधन, संगणकशास्त्र अशा विविध विषयांमध्ये भारतीयांनी आपला ठसा उमटवला आहे. ...
भारताने जानेवारीपासून आतापर्यंत पाकच्या २0 सैनिकांना ठार केल्यानंतर पाकिस्तानने भारताला नमवल्याची भाषा केली आहे. नियंत्रण रेषेजवळ तट्टा पानी सेक्टरमध्ये भारताची एक चौकी उद्ध्वस्त करून, पाच भारतीय सैनिका मारल्याचा दावा केला आहे. ...
सार्वजनिक क्षेत्रामधील बँका म्हणजे सर्वसामान्यांचे आपला कष्टाचा पैसा साठवण्याचे हक्काचे ठिकाण. पण गेल्या काही वर्षांमध्ये सार्वजनिक क्षेत्रांमधील बँकांमधील घोटाळे सातत्याने उघडकीस येत आहेत. गेल्या सात वर्षांत सार्वजनिक क्षेत्रामधील बँकांमध्ये झालेल्य ...
भारताचे चीन व पाकिस्तान बरोबर ताणले गेलेले संबंध भविष्यात आणखी बिघडण्याची शक्यता आहे असे अमेरिकेचे गुप्तहेर खात्याचे प्रमुख डॅन कोट्स यांनी म्हटले आहे. कोट्स यांनी ‘जागतिक स्तरावरील धोके' या विषयावरील एक अहवाल अमेरिकन काँग्रेसला मंगळवारी सादर केला. ...
जगभरात तरुणांचा देश म्हणून भारताची ओळख आहे. आपल्या देशातील तरुणांची संख्या ३५६ दशलक्ष असून, २६९ दशलक्ष तरुणांचा चीन दुस-या क्रमांकावर आहे. आमचे हे तरुण हाताला काम मिळत नसल्याने एकतर व्हॉटस् अॅपवर चॅटिंग करतात, फेसबुकवर फुकटचे सल्ले देण्यात वेळ दवडता ...