बँकांतील घोटाळ्यांची चर्चा जोरात सुरू असतानाच मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडे २0१५ ते २0१७ या काळात ३३३ आर्थिक अपराध तसेच घोटाळ्यांची नोंद झाली आहे. ...
राज्य सरकारने ‘ट्रिलियन डॉलर’ अर्थव्यवस्थेचे लक्ष्य निश्चित करीत आंतरराष्टÑीय गुंतवणूक परिषद घेतली. मात्र हे लक्ष्य गाठण्यासाठी राज्य सरकारला विविध क्षेत्रांतील समस्यांचा अभ्यास करून, स्थितीत सुधारणा करणे आवश्यक आहे, असे मत अनेक उद्योजकांनी सीआयआय, म ...
परवा तीन राज्यात झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांनी भारतीय जनता पक्षाने देशातील २१ राज्यात सत्ता मिळवून दिली आहे. शिवाय आंध्र, तेलंगण, बिहार व काश्मीर यासारख्या राज्यात त्याच्या मित्रपक्षांची सरकारे आहेत. यातील काही सरकारांत भाजप हा पक्ष सहभागीही आहे ...
२०१४ मध्ये भारतीय जनता पक्ष केंद्रामध्ये सत्तेवर आल्यानंतर सामाजिक न्यायाचा विचार करता ज्या काही अप्रिय व प्रतिकूल गोष्टी तो पक्ष करीत आहे, त्यापैकी मागासवर्गीयांची शैक्षणिक नाकेबंदी ही एक आहे. त्या पक्षातील अनेक मंडळी, अगदी मंत्रीसुद्धा, भारतीय राज् ...
त्रिपुरामध्ये कम्युनिस्ट नेते लेलिन यांच्या प्रतिमेच्या झालेल्या मोडतोडीमुळे देशातील राजकारण तापलेले असतानाच, मंगळवारी तामिळनाडूमध्येही पेरियार रामास्वामी यांच्या पुतळ्याची मोडतोड झाल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. ...
भारतीय महिला हॉकी संघाने पाच सामन्यांच्या मालिकेची सकारात्मक सुरुवात करताना सोमवारी दक्षिण कोरियाचा सलामीच्या लढतीत १-० ने पराभव केला. भारताच्या लालरेमसियामीने (पाचवा मिनिट) नोंदवलेला गोल सामन्यात निर्णायक ठरला. भारताच्या संरक्षक फळीने शानदार कामगिरी ...
अझलान शाह कप हॉकी स्पर्धेत अद्याप विजयाची चव चाखता न आलेल्या भारतीय संघाला मंगळवारी महत्त्वाच्या लढतीत विश्वविजेत्या आॅस्ट्रेलियाच्या आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे. ...
इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ मॅनेजमेंट (आयआयएम) व इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ टेक्नॉलॉजी (आयआयटी) या प्रतिष्ठित शैक्षणिक संस्था, आता तांत्रिक व व्यावसायिक कंपन्यांच्या साह्याने अभ्यासक्रम तयार करणार आहेत, तसेच पंतप्रधानांच्या स्किल इंडिया मोहिमेखाली सुरू केले ...