तेन्झिंग ग्यात्सो ऊर्फ दलाई लामा (१४वे) यांना यापुढे एका विशिष्ट अंतरावर ठेवण्याचा व त्यांच्याशी असलेले आपले संबंध फारसे घनिष्ट नाहीत हा भारत सरकारचा पवित्रा मानवतावाद आणि नैतिकता या मूल्यांबाबतचा आपला स्तर आपण सोडला असल्याचे सांगणारा आहे. दलाई लामा ...
परराष्ट्र मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, या दौऱ्यामधून दोन्ही देशातील मैत्री आणि सहकार्याचे संबंध अधिक दृढ होणार आहेत. फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यात परराष्ट्र सचिव, लष्करप्रमुख बिपिन रावत आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवल यांनी भू ...
जगात चीननंतर मोबाइल फोनच्या निर्मितीत भारताचा दुसरा क्रमांक आहे, असे इंडियन सेल्युलर असोसिएशनने (आयसीए) दूरसंचारमंत्री मनोज सिन्हा आणि माहिती व तंत्रज्ञानमंत्री रवि शंकर प्रसाद यांना सांगितले. ‘भारत सरकार, आयसीए आणि एफटीटीएफने केलेल्या कठोर परिश्रमां ...
पासपोर्टसाठी आणि पोस्ट खाते यांच्यात आहे तसा समन्वय पोलीस आणि पासपोर्ट खात्यात दिसत नाही. त्यामुळे पोलीस पडताळणीस विलंब होतो. तेलंगणा व आंध्रप्रदेश या राज्यांत ३ ते ४ दिवसांत पोलीस पडताळणी होते. आपल्याकडे २० दिवस लागतात. ...
सर्वोच्च तसेच हायकोर्टाच्या न्यायाधीशांविरोधातील महाभियोगाच्या कार्यवाहीत सहभागी होणाऱ्या खासदार आणि आमदारांना त्या न्यायाधीशाच्या न्यायालयात वकिली करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्णय बार कौन्सिल आॅफ इंडियाने (बीसीआय) घेतला आहे. व्यवसायाने वकील ...
आधार कार्ड आणि पॅन एकमेकांना संलग्न केल्यानंतर आता हे आधार कार्ड भ्रष्ट अधिकाºयांचा घोटाळा बाहेर आणू शकेल. तसे विशेष सॉफ्टवेअर तयार होत असल्याची माहिती केंद्रिय दक्षता आयुक्त के.व्ही. चौधरी यांनी दिली. ...
‘माय लॉर्ड, कोर्टात काय चालले आहे काही कळत नाही. माइक बसविले आहेत, ते जरा सुरू करा!’ अशी पक्षकार व एकूणच सामान्य नागरिकांच्या वतीने विनंती करणारी एक जनहित याचिका कायद्याच्या काही विद्यार्थ्यांनी व तरुण वकिलांनी मिळून सर्वोच्च न्यायालयात दाखल केली आहे ...
युद्धग्रस्त इराकमध्ये ठार मारल्या गेलेल्या ३९ भारतीयांचे मृतदेह भारतात आणण्यासाठी परराष्ट्र खात्याचे राज्यमंत्री व्ही. के. सिंह हे रविवारी इराकला रवाना झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सोमवारी मृतदेह दाखल होण्याची अपेक्षा आहे. ...