पंतप्रधान मोदी यांच्या स्वप्नातील डिजिटल इंडिया साकारण्यासाठी सरकारने आता जोमात काम सुरू केले असून, गावागावांत ब्रॉडबॅण्ड सेवा देण्यासाठी नवी मोहीम सुरू केली आहे. ...
सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांच्या नियुक्तीवरून न्यायसंस्था आणि कार्यकारी मंडळादरम्यान चालू असलेल्या संघर्षाचा प्रत्यय शुक्रवारी सर्वोच्च न्यायालयात आला. ...
मोहम्मद तुघलकच्या काळातील ऐतिहासिक वारसा असलेले दिल्लीतील स्मारकाचे शिव मंदिर करण्यात आले आहे. काही मंडळींनी ठरवून दोन महिन्यांपूर्वी या स्मारकाचे शिव मंदिरात रूपांतर केले. या वास्तूला सरकारने स्मारकाचा दर्जा दिला असताना, ते तुघलकाच्या काळातील असल्या ...
देशात ३० टक्के रेल्वेगाड्या वेळेवर निघत नसल्याची व वेळेत पोहोचत नसल्याची दखल घेत, रेल्वे बोर्डाने वेळापत्रकात शिस्त आणण्याचे ठरवले आहे. सन २०१७-२०१८ मध्ये गाड्या मूळ ठिकाणाहून शेवटच्या स्टेशनवर पोहोचण्याचा अनुभव तर फारच वाईट होता. ...
राष्ट्रीय हरित लवाद कायमचा गुंडाळण्याचा विचार केंद्र सरकारने बदलला असून, आता या लवादाच्या अध्यक्षपदी न्या. आदर्शकुमार गोयल यांची नियुक्ती होण्याची शक्यता आहे. ...
भारताच्या सेवा क्षेत्रात सातत्याने सुधारणा होत असून, २0१८-१९ या वित्त वर्षाची सुरुवातही चांगली झाली आहे. नव्या आॅर्डर्समध्ये मोठी वाढ झाली असून, रोजगारनिर्मिती ७ वर्षांच्या उच्चांकावर गेली आहे, असे एका सर्वेक्षणात आढळून आले. ...
विद्युतीकरणाच्या क्षेत्रात भारत अत्यंत चांगले काम करीत असून, जवळपास ८५ टक्के लोकसंख्येपर्यंत आता वीज पोहोचली आहे, असे गौरवोद्गार जागतिक बँकेने काढले आहेत. ...
आगामी दशकात सर्वाधिक गतीने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांच्या यादीत भारताने सर्वोच्च स्थान पटकावले आहे. या काळात भारताचा वृद्धीदर ७.९ टक्के म्हणजेच चीन व अमेरिकेपेक्षा अधिक असेल, असे हॉर्वर्ड विद्यापीठाच्या एका अहवालात म्हटले आहे. ...