पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ व अन्य काही जणांनी ४.९ अब्ज डॉलर इतका काळा पैसा पांढरा करण्यासाठी भारतात पाठविल्याचा आरोप असून, त्याप्रकरणी या सर्वांची चौकशी करण्याचे आदेश पाकिस्तानच्या नॅशनल अकाऊंटिबिलिटी ब्युरो (नॅब)ने दिले आहेत. ...
राजस्थानमधील काही भागांमध्ये सोमवारी रात्रीपासून सुरू झालेले वादळी वारे मंगळवारी दिवसभर वाहत होते. दुपारनंतर त्याचा वेग वाढला आणि तेथील जनजीवन विस्कळीत झाले. मात्र या वादळामुळे जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. ...
गेल्या चार वर्षांत आपल्या सरकारने नेमका किती रोजगार निर्माण केला, याची आकडेवारी शोधा, असे आदेश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व खात्याच्या मंत्र्यांना दिले आहेत. ...
वस्तू व सेवाकर आणि बँकांच्या ताळेबंदविषयक समस्या यामुळे २०१७ मध्ये भारताचा वृद्धिदर घसरल्याचे संयुक्त राष्ट्रांच्या एका अहवालात म्हटले आहे. अर्थात, यातून देश हळूहळू बाहेर येईल आणि २०१८ मध्ये ७.२ टक्क्यांचा वृद्धिदर गाठेल, असेही अहवालात नमूद करण्यात आ ...
अतिरिक्त साखरेचा प्रश्न गंभीर असून, साखरेचे दर सुधारण्यासाठी साठा कमी झाला पाहिजे. यासाठी केंद्र सरकारने बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका या शेजारी देशांना उधारीवर साखर विकण्याचे धोरण आखल्याची माहिती राज्य कृषिमूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी सोमवारी ...
हवामान खात्याने अंदाज वर्तविल्यानुसार सोमवारी संध्याकाळी धुळीचे वादळ चंदीगड, पंजाब, हरयाणा आणि राजस्थानमध्ये धडकले. धुळीचे पर्वत अंगावर कोसळावे अशा आकारात आलेल्या वादळाने अनेक जिल्ह्यांमध्ये क्षणात अंधार करुन टाकला. काही ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊसही ...
सरन्यायाधीश न्या. दिपक मिस्रा यांनी त्यांच्याविरुद्ध महाभियोग चालविण्यासाठी दिलेली नोटीस फेटाळण्याच्या राज्यसभा सभापतींच्या निर्णयाच्या विरोधात केल्या गेलेल्या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी सोमवारी तातडीने पाच न्यायाधीशांचे घटनापीठ स्थापन केले. हे घटना ...
चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक वृद्धीदर ७ टक्क्यांपेक्षा अधिक असेल, हा अंंदाजित दर आश्चर्यकारकच आहे. हीच गती कायम राहिल्यास अर्थव्यवस्थेचा आकार दशकात दुप्पट होईल, असा दावा आशियाई विकास बँकेने (एडीबी) व्यक्त केला आहे. ...