यंदा खरीप हंगामाच्या पीककर्जापोटी ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी (टीडीसीसी) बँकेने १८० कोटी रुपये कर्जाची तरतूद केली असून त्यात ठाणे व पालघर जिल्ह्यांसाठी प्रत्येकी ९० कोटी रुपये आहेत. ...
आपण हाती घेतलेली डिजिटल इंडिया मोहीम म्हणजे दलाल आणि मध्यस्थांविरुद्धचे युद्धच आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. या मोहिमेमुळे काळा पैसा आणि काळा बाजार यांना आळा बसेल, तसेच छोटी शहरे आणि ग्रामीण भागात रोजगाराच्या मोठ्या प्रमाण ...
इंडियन आॅईल कॉर्पोरेशनकडून (आयओसी) इराणमधून आयात होणाऱ्या तेलाचा मोबदला देण्याचे काम नोव्हेंबरपासून थांबविण्याचा निर्णय स्टेट बँक आॅफ इंडियाने घेतला आहे. ...
भारतामध्ये १९६८ च्या दशकात स्वयंपाकासाठी लागणारी उत्पादने नॉनस्टिक टेक्नॉलॉजीतून आणून क्रांती करणारा निर्लेप उद्योग समूह बजाज इलेक्ट्रिकल्स टेकओव्हर करणार आहे. सहा महिन्यांत धोरणात्मक बाबींचा विचार होऊन व्यवहार पूर्ण होईल. ...
विश्व हिंदू परिषद व बजरंग दल या रा.स्व. संघाच्या पुढाकाराने स्थापन झालेल्या संघटनांना अमेरिकन सरकारच्या ‘सेंट्रल इंटेलिजन्स एजन्सी’ (सीआयए) या जगभर काम करणाऱ्या गुप्तहेर संघटनेने ‘धर्मांध व अतिरेकी’ संघटनांच्या जागतिक यादीत जमा केले आहे. ...
भारताने कसोटीत पदार्पण करणाऱ्या अफगाणिस्तानचा दोन दिवसातच पराभव करण्याचा पराक्रम केला. भारताकडून कसोटीच्या इतिहासात पहिल्यांदाच ही कामगिरी झाली असली तरी या आधी २० कसोटी सामने पहिल्या दोन दिवसातच संपले आहेत. ...