रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी दमदार सलामी दिली आणि भारताला आयर्लंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेन्टी-20 लढतीत 208 धावा केल्या. रोहित आणि धवन यांनी तब्बल 160 धावांची सलामी देत संघाला दमदाार सुरुवात करून दिली. ...
गेल्या काही वर्षांमध्ये चीनने विज्ञान आणि आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात मोठी झेप घेतली आहे. याच प्रगतीच्या जोरावर चीनने असे काही आविष्कार केले आहेत ज्यामुळे भारतासह चीनच्या शेजारील देशांची चिंता वाढणार आहे. ...