इंग्लंजविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला. या कसोटी सामन्यासाठी झालेली संघनिवड चुकीची होती, अशी टीका करण्यात आली होती. ...
भारतात करण्यात आलेल्या आर्थिक सुधारणांचा फायदा दिसू लागला असून, भारत आता जगातील वेगाने वाढणाऱ्या अर्थव्यवस्थांमध्ये समावेश होण्याच्या मार्गावर असल्याचे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने म्हटले आहे. ...
देशातील विविध भागातून समोर येत असलेल्या बलात्काराच्या प्रकरणांमुळे महिलांच्या सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दरम्यान, या प्रकारांमुळे संतप्त झालेल्या सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला फैलावर घेतले असून ...
गंगेतील प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच आहे. आता 50 वर्षांपूर्वी हरवलेल्या किरणोत्सारी प्लुटोनिमच्या उपकरणामुळे गंगा प्रदूषित होत असल्याचा दावा करण्यात आला आहे. ...