भारतातील सेवा क्षेत्राचा एप्रिलमधील वृद्धीदर घसरून सात महिन्यांच्या नीचांकावर गेला आहे. नव्या व्यवसाय वाढीतील नरमाई आणि निवडणुकांमुळे विस्कळीत झालेला व्यवसाय यामुळे ही घसरण झाली आहे. ...
भारताने गेल्या वर्षी २५ लाख पर्यटकांना ई-व्हिसा जारी केला. हे प्रमाण २०१५ या वर्षातील आकडेवारीच्या तुलनेत पाचपट आहे. व्हिसाच्या मुख्य श्रेणींची संख्या २६ वरून २१ पर्यंत कमी करण्यात आली आहे. ...
वाढत्या मागणीची पूर्तता करणे आणि हवाई प्रवास वाढवण्यासाठी एअर इंडियाने सध्या वापरात नसलेली १९ विमाने पुन्हा चलनात आणण्यासाठी ५०० कोटी रुपयांची तरतूद करून ठेवली आहे. ...
निवडणुकीच्या गदारोळात अनेक महत्त्वाचे प्रश्न बाजूला पडतात किंवा महत्त्वाचे असूनही त्यांना तेवढे महत्त्व मिळत नाही. अमेरिकेने इराणवर आर्थिक निर्बंध लादले असून, इराणकडून कोणत्याही देशाने तेल खरेदी करू नये, असा फतवाच काढला आहे. ...
पोलंडमध्ये वार्सा येथे सुरू असलेल्या २६ व्या फेलिक्स स्टेम आंतरराष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेत गौरव सोळंकी व मनीष कौशिक यांनी सुवर्णपदक पटकावण्याची कामगिरी केली. ...