कोरोना विषाणूच्या साथीवर आपल्याला विजय नक्कीच मिळेल; पण हे संकेट संपेल तेव्हा जगभरात प्रचंड आर्थिक मंदी आलेली असेल आणि त्याची फार मोठी किंमत सर्वांनाच चुकवावी लागणार आहे. ...
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्याबाबत सरकारी यंत्रणा वेगवेगळ्या उपाययोजना राबवत असताना आपल्याला दिसत आहे. इतर देशांच्या तुलनेत सध्या भारतात कोरोना रुग्णांची आकडेवारी जरी कमी असली तरी ती आकडेवारी भविष्यात झपाट्याने वाढण्याची शक्यता नाकारता येणार नाही. ...
गेले काही महिने देशातील वाहन उद्योग मोठ्या आर्थिक संकटामधून जात आहे. बीएस-४ मानकांच्या वाहनांची नोंदणी ही ३१ मार्चनंतर बंद करण्याचे आदेश सर्वाेच्च न्यायालयाने २४ आॅक्टोबर, २०१८ रोजीच दिले आहेत. ...