जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानं पाकिस्तानसोबतचे व्यापारी संबंध तोडले आहेत. यानंतर पाकिस्तानातील व्यापाऱ्यांना नवी बाजारपेठ शोधावी लागत आहे. ...
Israel-Iran War: मशहद शहरातून सुमारे एक हजार भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी त्यांचे हवाई क्षेत्र खुले केले आहे. ऑपरेशन सिंधू अंतर्गत मायदेशी परतणाऱ्या भारतीयांची ही दुसरी तुकडी आहे. ...
इस्रायलबरोबर संघर्ष सुरू असतानाही इराणने आपल्या देशात अडकून पडलेल्या एक हजार भारतीय विद्यार्थ्यांना सुखरूप मायदेशी जाता यावे, यासाठी आपली हवाई हद्द खुली केली. ...
इराणने युद्धग्रस्त शहरांमध्ये अडकलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या तातडीच्या सुटकेसाठी आपले हवाई क्षेत्र विशेषतः भारतासाठी खुले करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
Iran-Israel War Impact on India : गेल्या अनेक दिवसांपासून इराण आणि इस्रायमध्ये संघर्ष सुरू आहे. या दोन्ही देशांसोबतच आता जगभरातील अनेक देशांना याचा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. ...