India-China News : गेल्या सहा महिन्यांपासून भारतीय आणि चिनी लष्कर लडाखजवळ सीमारेषेवर परस्परांसमोर उभे ठाकले आहे. या ठिकाणी निर्माण झालेला तणाव सैल करण्यासाठी उभय देशांमध्ये आतापर्यंत चर्चेच्या आठ फेऱ्या झाल्या परंतु त्यातून कोणताही तोडगा निघू शकलेला ...
Kailash Choudhary And Farmers Protest : केंद्रीय कृषी राज्यमंत्री कैलाश चौधरी यांनी किमान समर्थन मूल्य कायम ठेवण्याबाबत केंद्र सरकार लिखित आश्वासन देण्यास तयार असल्याचं म्हटलं आहे. ...
Mumbai News : आयआयटी मुंबईने शहरांतील जीवनशैलीच्या दर्जाचा अभ्यास केला. याद्वारे दिल्ली, कोलकाता, चेन्नई, पटना, जयपूर, इंदौर, भोपाळ, लखनऊ अशा अनेक शहरांच्या तुलनेत मुंबईत जीवन जगण्याचा दर्जा बऱ्यापैकी उत्तम असल्याचा दावा करण्यात आला. ...
कोविड-१९ साथीविरुद्ध रणनीती ठरविण्यासाठी येत्या ७ डिसेंबर रोजी कॅनडाच्या नेतृत्वाखाली होत असलेल्या बैठकीला भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर हजर राहणार नसल्याचे सांगण्यात आले आहे. ...
coronavirus News : देशात ९०.५८ लाख लोक कोरोनामुक्त झाले असून त्यांचे प्रमाण ९४.२८ टक्के आहे. शनिवारी कोरोनाचे आणखी ३६,६५२ रुग्ण सापडले असून एकूण रुग्णसंख्या ९६ लाखांवर पोहोचली आहे. ...