पाकिस्तान भारताविरोधी मुद्दे या चर्चेत उचलणार आहे. दोन्ही देशांचे मंत्री तेही एक नौदल तळावर अशावेळी भेटत आहेत जेव्हा भारतासोबत दोन्ही देशांचे संबंध कमालीचे ताणले गेले आहेत. ...
पाकिस्तानमधील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता लक्षणीयरीत्या खाली आली असून, सरकार कोरोनावर नियंत्रण मिळवण्यात यशस्वी ठरले आहे, अशी घोषणा इम्रान खान यांनी केली आहे. ...
कलम ३७० रद्द करण्याच्या भारताच्या निर्णयाला ५ ऑगस्ट रोजी एक वर्ष पूर्ण होत आहे. त्यापार्श्वभूमीवर काश्मीरमध्ये अस्वस्थता पसरवण्याचा डाव पाकिस्तानकडून खेळला जात आहे. ...