CoronaVirus Lockdown काही जणांनी कृषी कर्ज, काहींनी वाहन कर्ज काहींनी गृह तर काहींनी व्यक्तीगत कर्ज उचलले आहे. रिझर्व्ह बँकेने मार्चपासून कर्जदारांना ईएमआय दिलासा दिला आहे. मात्र, हा दिलासा देखील तोट्याचा ठरत आहे. ...
नाशिक : एरवी पायाला भिंंगरी लागल्यागत फिरणाऱ्या आणि घरी न थांबणाºया युवकांना महिनाभरापासून घरीच थांबावे लागत असले तरी त्यातून अनेक जाणिवांत बदल झाला आहे. ८० टक्के युवकांना घरातच कामे केली किंवा मदत तर केलीच, परंतु ५२ टक्के युवकांनी घरातच बसून नवीन कौ ...