देशातील प्रत्येकाला हक्काचे घर मिळावे. यासाठी केंद्र सरकारतर्फेशहरी व ग्रामीण भागातील गरीब लोकांसाठी पंतप्रधान आवास योजना राबविली जात आहे. परंतु सोडतीच्या २० महिन्यानंतरही लोकांचे हक्काच्या घराचे स्वप्न अपूर्णच आहे. ...
रिझर्व्ह बँकेने जानेवारी २०१९ पासून रेपो रेटमध्ये चारदा कपात केली, पण राष्ट्रीयकृत आणि खासगी बँकांनी कर्जावरील व्याजदरात अल्पशी कपात करून ग्राहकांना फायदा मिळू दिला नाही. रेपो रेट कपातीच्या प्रमाणात कर्जावरील व्याजदर कमी करण्याची सक्ती रिझर्व्ह बँकेन ...
साधारणपणे आदल्या दिवशीच याची तयारी सुरु होते. कडधान्ये मोड आणण्यासाठी भिजत घालायची, भाजी नीट करून ठेवायची अशी कामे स्वयंपाकघरात सुरु असतात. पण घरात दोनपेक्षा अधिक लोक असल्याने प्रत्येकाची आवड वेगळी असते. ...