होळी हा भारतामध्ये विशेषतः उत्तर भारतामध्ये उत्साहाने साजरा होणारा एक रंगांचा सण आहे. या सणाला 'होळी पौर्णिमा' असेही म्हटले जाते. होलिकोत्सव, धूलिकोत्सव आणि रंगोत्सव म्हणजे होळी, धूळवड व रंगपंचमी अशी या उत्सवाची वेगवेगळी नावं आहेत. फाल्गुनी पौर्णिमापासून ते पंचमीपर्यंत दोन दिवस ते पाच दिवस हा उत्सव संपूर्ण देशभरात साजरा करण्यात येतो. Read More
गेल्या सहा महिन्यांपासून लोकसभा निवडणुकीच्या वाऱ्या सोबतच दुष्काळानेही पावले घट्ट रोवली आहेत.यातच जालना जिल्हा हा सत्ताधीशांचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. परंतु सत्ताधिशच आपल्या राजकीय अस्तित्वासाठी झगडत होते. ...
चिनी वस्तूंच्या आयातीवर प्रतिबंध लावण्याची मागणी करताना कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) बुधवारी संत्रा मार्केट, रेल्वे स्टेशनच्या पूर्वीद्वारासमोरील मारवाडी चाळ येथे चिनी वस्तूंची होळी केली. ...
धुलिवंदन हा नवचैतन्य निर्माण करणारा सण. मनातील वाईट विचारांना होळीप्रमाणे आगीत जाळून राख करावी, अशी होळीची कल्पना आहे. होळीच्या दुसऱ्या दिवशी रंगपंचमीचा सण साजरा केला जातो. उपराजधानीत धुलिवंदनाच्या पूर्वसंध्येलाच रंगोत्सवाचा माहोल सुरू झाला. तरुणाईसह ...
मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर ...