नगरमधील अनेक मंदिरे व देवस्थाने पुरातन आहेत. या मंदिरांना मोठा इतिहास व आख्यायिका आहेत. परंतु याचा शास्त्रोक्त पद्धतीने अभ्यास करुन वस्तुनिष्ठ व विश्वसनीय साधनांचे आधारे प्रा. नवनाथ वाव्हळ यांनी शोध निबंधाद्वारे इतिहास जगासमोर मांडला आहे. त्यामुळे ...
सात ब्राह्मण, तर ६० मराठ्यांसह अठरापगड जातींचे सरदार होते. कलाकृतींतून पानिपतच्या खऱ्या इतिहासाऐवजी वेगळा इतिहास दाखविला जातो. त्यामुळे इतिहास सत्य आणि सचोटीने मांडला पाहिजे. पानिपतच्या युद्धासंदर्भात काही शंका उपस्थित केल्या जातात; परंतु ...
Shiv Jayanti : महाराजांनी केवळ लढाया करून स्वराज्याची निर्मिती केली इतकेच नाही तर त्यांनी अनेक समाजोपयोगी निर्णय घेतले. त्यांनी महिलांना सन्मान दिला, त्यांनी धर्म-जातीभेद कधीही केला नाही. शेतक-यांच्या भल्यासाठी त्यांनी अनेक निर्णय घेतले. शेकडो किल्ले ...
जगात प्रत्येक धर्माशी निगडीत अनेक किस्से-आख्यायिका आहेत. काही पवित्र वस्तूंबाबत तर त्या त्या धर्माचे अनुयायी क्रेझी असतात. अशीच एक पवित्र वस्तू आहे 'द होली ग्रेल'. ...
काही गावात या शिलास्तंभांवर हंगामाच्या प्रारंभी बोकडांचा बळी देण्यात येतो. तर काही ठिकाणी या शिलास्तंभांचा गावांच्या सीमेसाठी (शिव) संबोधन करण्यात येत आहे. नागभीड येथेच विठ्ठल मंदिराजवळ असलेले गणपतीचे मंदिर फार पुरातन आहे. हे मंदिर ६०० वर्षांपूर्वीचे ...