प्राण्यांची होणारी कत्तल व अत्याचार थांबविण्यात यावेत, तसेच प्राणी रक्षण कायद्यात आवश्यक सुधारणा करावी या मागणीसाठी पशुप्रेमींच्या वतीने शहरातून मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांना २ एप्रिल रोजी देण्यात आले. ...
दरवर्षी नाफेड केंद्रावर तूर खरेदी केल्यानंतर शेतकऱ्यांना तुरीच्या चुका-याची प्रतीक्षा करण्याची वेळ कायम आहे. आता तर चक्क १६ कोटी ९७ लाख ६७ हजार ५०० रुपयाचे चुकारे लटकलेले असल्याने शेतक-यांची यंदाही चुका-यासाठी गैरसोय होत आहे. ...
जलसाठ्यांची पुनर्भरण करणे, तसेच जलस्त्रोतांच्या उपलब्धतेत वाढ करून शेतजमीनीचा पोत सुधारेल व उत्पन्नवाढीस चालना मिळेल. या उद्देशाने शासनाने गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानात हिंगोली जिल्ह्यातील २० गावांचा समावेश असून लोकसहभागतू ...
लोकसभा निवडणुकीसाठी आता वर्षभराचा कालावधी राहिला आहे. मात्र त्यानंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकाच आधी होतात की काय? अशी परिस्थिती मतदारसंघात घिरट्या घालणा-यांनी निर्माण केली आहे. शिवाय यावरून राजकीय श्रेयवादात शाब्दिक चकमकीही होत आहेत. ...
तालुक्यातील मोरवड येथील जलमित्र व ग्रामस्थांनी गाव पाणीदार करण्याचा संकल्प केला. त्याबद्दल जलमित्रांचा ३१ मार्च रोजी डॉ. सतीश पाचपुते यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. ...
परभणी- हिंगोली मार्गावरील जवळा बाजार परिसरात सतरा मैल येथे ट्रक्टर व दुचाकीची समोरा- समोर धडक होऊन दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना ३१ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास घडली. ...
नगरपालिका निवडणुकीच्या काळात अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी जाहीर केलेला २५ कोटींचा निधी आश्वासनातच विरतो की काय? अशी चर्चा होत होती. मात्र मार्चअखेर २३.८0 कोटी रुपयांचे आदेश निघाले आहेत. अर्थमंत्र्यांनी आश्वासन पाळले असून शहर विकासाला गती मिळेल, ...
नगरपालिका व महावितरणमध्ये पथदिव्यांच्या देयकावरून चांगलीच जुंपली आहे. १.0३ कोटींचा वीज बिल भरणा करूनही महावितरण केवळ २५ लाख रूपये भरल्याचे सांगत आहे. त्यामुळे शहरात अंधार पसरत असून एखादा अनुचित प्रकार घडल्यास महावितरणला जबाबदार धरुन फौजदारी का करू नय ...