जिल्हा रूग्णालयातील रक्तपेढीत सध्या रक्त तुटवडा निर्माण झाला आहे. दिवसाकाठी जवळपास २० ते २५ गरजू रूग्णांना रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. मात्र रक्त पिशव्यांच्या तुटवड्यामुळे रूग्ण व नातेवाईकांची धावपळ सुरू आहे. ...
येथे अभियांत्रिकी व औषध निर्माण प्रवेशपूर्व चाचणी परीक्षा तीन सत्रात पार पडली. यात १२८ विद्यार्थी गैरहजर राहिल्याचे आढळून आले आहे. ही परीक्षा एकूण १५ केंद्रांवर घेण्यात आली असून सुरळीतपणे पार पडली. ...
राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत कार्यरत कंत्राटील अधिकारी/ कर्मचारी संघटनेच्या वतीने पुन्हा एकदा विविध मागण्यांसाठी काम बंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे. काही दिवसांपूर्वी शासनाने दिलेल्या आश्वासनानंतर मागे घेतलेले हे आंदोलन पुन्हा सुरू झाले. जिल्हा क ...
शाळा स्तरावर नूतनीकरण अर्जातील विद्यार्थ्यांची पडताळणी होऊ शकली नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी मट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनेपासून वंचित राहणार होते. मात्र हे विद्यार्थी योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी शासनातर्फे एनएसपी-२ या पोर्टलवर ७ ते १६ मेदरम्य ...
आठवे ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्राच्या पावनभूमीमध्ये नागनाथ संस्थानच्या वतीने परिसरातील आठ नववधू-वरांचा सामूहिक विवाह सोहळा थाटात झाला. गावातून वधू-वरांची मिरवणूक सर्वांचे आकर्षण ठरले. ...
पाणी फाऊंडेशनच्या वतीने सत्यमेव जयते वाटर कप स्पर्धा घेण्यात येत आहे. या स्पर्धेत ११० गावांना सहभाग नोंदविला. जलसंधारणाच्या कामाकरीता इंधनासाठी २१ गावांना प्रत्येकी ७५ हजारांचा निधी जिल्हाधिकाऱ्यांनी मंजूर केला आहे. ...
: एखाद्या दुर्घटनेतील जळालेला रूग्ण जर जिल्हा रूग्णालयात दाखल झाला तर, या गंभीर रूग्णांना वेळेत उपचार मिळावेत व त्यांचे प्राण वाचविता यावेत, यासाठी स्वतंत्र कक्षाची सुविधा आवश्यक आहे. मात्र हिंगोली जिल्हा रूग्णालयातील वॉर्ड क्रमांक १ मध्येच अपुऱ्या ज ...